मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
पश्चिम रेल्वेवर सात वर्षांपूर्वी राम मंदिर स्थानकाची निर्मिती झाली. परंतु या स्थानकाच्या निर्मितीची चर्चा त्याही आधी म्हणजे साधारणतः पाच दशकं चालली होती. या स्थानकाच्या नावामागे इतिहास आहे... ...
Mumbai News: महारेराने सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवडय़ात स्थगित केलेल्या प्रकल्पांपैकी जे प्रकल्प 10 नोव्हेंबरपर्यंत दंडात्मक रक्कम भरून अपेक्षित प्रपत्र संकेतस्थळावर नोंदवणार (अपलोड)नाहीत , त्यानंतर त्यांची नोंदणीच महारेरा रद्द करण्याची शक्यता आहे. ...