मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
खारघर (जि. रायगड) येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यानंतर झालेल्या दुर्दैवी घटनेच्या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरिता एक सदस्यीय समिती नियुक्त करण्यात येत आहे ...
Mumbai: संपूर्ण देशात राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटिस नियंत्रण कार्यक्रम राबविला जातो. त्यासाठी देशातील काही वैद्यकीय महाविद्यालयाची निवड केली आहे. त्या रुग्णालयात मोफत निदान, उपचार आणि औषधे दिली जातात. ...
Mumbai: मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर टेहळण्यात एक वेगळीच मजा असते. सध्या उन्हाळा असला तरी मुंबईतील किनाऱ्यावर सकाळी, संध्याकाळी मुंबईकर एन्जॉय करताना दिसतात. ...
Mumbai: फेरीवाल्यांच्या गराड्यातून रेल्वे स्थानकाबाहेर पडणाऱ्या प्रवाशांना मोकळेपणाने चालता यावे यासाठी फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश पालिका मुख्यालयातून वॉर्ड स्तरावर पंधरा दिवसांपूर्वी देण्यात आले होते. मात्र, ...
महारेराने ठोठावला 10 हजार ते दीड लाखापर्यंत असा एकूण 5.85 लाखाचा दंड; नाशिकचे ५, छत्रपती संभाजीनगरचे ४, पुण्याचे २ आणि मुंबईच्या एका विकासकाचा समावेश ...
मंगळवारी रात्री ११ वाजल्यापासून रात्री दोन वाजेपर्यंत राबविण्यात आलेल्या आँपरेशन आँल आऊट दरम्यान पोलिसांनी शहरातील ३९८ संवेदनशील ठिकाणांची तपासणी केली. ...