मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबईतील गिरणी कामगार चळवळीचे नेतृत्व करणारे डॉ.दत्ता सामंत यांच्या हत्येप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने शुक्रवारी राजेंद्र सदाशिव निकाळजे ऊर्फ छोटा राजन याची निर्दोष सुटका केली. ...
पर्यावरणपूरक श्रीगणेशाची मुर्ती कागदाच्या लगद्यापासून बनविण्याची ही संकल्पना प्राचार्य शिक्षणमहर्षि अजय कौल व माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर व प्रशांत काशिद यांची होती. ...