मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
विशेष पथकांकडून युद्धपातळीवर करण्यात येणाऱ्या या कामात प्रत्येक विभागीय स्तरावर सहायक आयुक्त हे खड्डे बुजविण्यासाठी या कामाचे समन्वय अधिकारी (नोडल) म्हणून काम पाहणार आहेत. ...
...परिणामी, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातपैकी चार तलाव भरल्यानंतर आता पाणी कपात मागे कधी घेणार? आणि पुरेसा पाणीपुरवठा कधी होणार? याकडे गरिबांचे लक्ष लागले आहे. ...
सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास खारचे रहिवासी असलेले मकिजा सी लिंकवर आले. सी लिंकवर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या रक्षकांनी मकिजा यांना हटकले. मात्र, ते पुढे येणार तोच मकिजा यांनी समुद्रात उडी घेतली. ...
चेतन सिंह प्रत्येक वेळी जबाब बदलत असल्याची माहिती समोर येत आहे. या तफावतीमुळे हत्याकांडामागच्या नेमक्या कारणाचा शोध घेण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत. ...