मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
नवसाला पावणारा लालबागचा राजा, किंग्ज सर्कलचा जीएसीबी गणपती व मुंबईतील इतर प्रसिद्ध गणपतींचे दर्शन घेण्यासाठी मुंबईतूनच नव्हे, तर देश-विदेशातून भाविक येत असतात. ...
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून सध्या सुरू असलेली विमान प्रवासाची सुविधा गणेशोत्सवापूर्वी अधिक नियमित आणि उड्डाणांची संख्यादेखील वाढवली ... ...
लोकमान्य टिळकांनी “ स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच ” अशा प्रकारची गर्जना करून ब्रिटिश राजवटीला एक मोठा धक्का देण्याचे काम त्यांनी केले होते. ...
Mumbai: सध्या टोमॅटो व अन्न धान्याचे भाव गगनाला भिडले असून दिवसेंदिवस महागाई भडकत आहे.बाजारात टोमॅटो रुपये किलो दराने मिळत असल्याने सर्वसामान्यांचे तर कंबरडे मोडले आहे. ...