मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मी इस्लामपूरला होते, तेव्हा जयंत पाटील यांचे कार्यकर्ते पळत आले. ते माझ्यासमोर रडायला लागले, तेव्हा मला शरद पवार यांनी केलेल्या निवृत्तीच्या घोषणेबाबत समजले. ...
उन्हाळ्याच्या सुट्टीत शिक्षकांना लावलेली निवडणूक बीएलओची ड्युटी स्वीकारण्याची कोणतीही सक्ती नाही अशी स्पष्टोक्ती आज मुंबई उपनगर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिली. ...