मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai: मुंबईतील जुहू कोळीवाडा येथे मोठी दुर्घटना घडली असून, येथील समुद्रामध्ये सहा जण बुडाले आहेत. यापैकी दोन जणांना वाचवण्यात स्थानिकांना यश मिळाले आहे. ...
Sanjay Nirupam: काँग्रेस नेते व माजी खासदार संजय निरुपम यांनी मनपा अधिकार्यांसोबत आज अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणारा महत्त्वपूर्ण गोपाळ कृष्ण गोखले ब्रिज दुरुस्ती पाहणी दौरा केला. दुरुस्ती कामासाठी बंद करण्यात आलेला गोखले ब्रिज आणि त्याचे रखडलेले बां ...
तिन्ही आरोपींना फादरवाडी नाका येथून ९ जूनला ताब्यात घेऊन पाच गुन्ह्यांची उकल करत अडीच लाखांचा छोटा हत्ती जप्त केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी विशाल धायगुडे यांनी सोमवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. ...