मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Vijay Wadettiwar News: राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून २०१४ पासून तालुका पातळीवर, वर्ष निहाय मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. ...
वॉर्ड क्रमांक ९५ व ९६ : जवळपास १,४०० कुटुंबांची नावे वॉर्ड ९५ ऐवजी ९६ मध्ये हलवण्यात आल्याने नाराजी व्यक्त झाली. वांद्रे खेरवाडीतील सुमारे ८० जणांनी त्यांना पुन्हा वॉर्ड ९५ मध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. ...