मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
२०१४ मध्ये सरकारने महापालिकांसाठी फूटपाथसंबंधी कायदा केला. मात्र, फेरीवाला क्षेत्र निश्चित करून त्याचे नियमन करणे सरकारला आणि महापालिकेला १२ वर्षे साध्य झाले नाही. ...