मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
MHADA News: एमएमआरडीएच्या सूर्या पाणीपुरवठा प्रकल्पातून म्हाडाच्या कोंकण मंडळाच्या विरार-बोळींज येथील गृहनिर्माण प्रकल्पाला पाणी पुरवठा सुरू झाला आहे. ...
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पत्नी अवली आणि भगवान पांडुरंगाच्या पत्नी रखुमाई यांच्यावर आधारलेल्या 'संगीत देवबाभळी' या नाटकाचा ५०० वा प्रयोग कार्तिकी एकादशीच्या पूर्व संध्येला षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृहात सादर करण्यात आला. ...