मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
पर्यावरणपूरक श्रीगणेशाची मुर्ती कागदाच्या लगद्यापासून बनविण्याची ही संकल्पना प्राचार्य शिक्षणमहर्षि अजय कौल व माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर व प्रशांत काशिद यांची होती. ...
Mumbai: वर्सोवा येथील एमव्हीपी नगर ते अमरनाथ टॉवर हा ४०० मीटरचा पूल गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे.परिणामी येथील नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. ...
Mumbai: मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने(शरद पवार गट) आज सकाळी मालाड (पूर्व) कुरार व्हिलेज ,रमेश हॉटेल समोर चक्क खड्यात पिंडदान करून महिलांनी खड्ड्यात कपडे धुवून व झाडे लावून निषेध केला. ...