ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मतदार याद्यांचे शुद्धीकरण करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने ‘घरोघरी अधिकारी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, २१ ऑगस्टपर्यंत संपूर्ण महिनाभराच्या काळात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ घरोघरी भेटी देऊन मतदारांच्या नावांची पडताळणी करणार आहेत. ...
विशेष पथकांकडून युद्धपातळीवर करण्यात येणाऱ्या या कामात प्रत्येक विभागीय स्तरावर सहायक आयुक्त हे खड्डे बुजविण्यासाठी या कामाचे समन्वय अधिकारी (नोडल) म्हणून काम पाहणार आहेत. ...