ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
धोकादायक इमारतींना पुन्हा नोटीस बजाविण्यास सुरुवात झाली असून अशा परिस्थितीत ती इमारत कोसळून दुर्घटना घडल्यास पालिका जबाबदार नाही, रहिवासी असतील असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ...
पोलिसांनी आसपासच्या परिसरात त्याच्या नातेवाइकांचा शोध घेतला, मात्र कोणीच सापडले नाही. अखेर त्या बाळाला पोलिस मोबाईल व्हॅनमधून वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल केले. ...
अपघाताची घटना त्याची पत्नी ऐश्वर्या हिला समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत त्याला उपचारासाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात तसेच देवीपाडा येथील खासगी डॉक्टरांकडे नेले. मात्र... ...
नवसाला पावणारा लालबागचा राजा, किंग्ज सर्कलचा जीएसीबी गणपती व मुंबईतील इतर प्रसिद्ध गणपतींचे दर्शन घेण्यासाठी मुंबईतूनच नव्हे, तर देश-विदेशातून भाविक येत असतात. ...
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून सध्या सुरू असलेली विमान प्रवासाची सुविधा गणेशोत्सवापूर्वी अधिक नियमित आणि उड्डाणांची संख्यादेखील वाढवली ... ...