लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुलाचा ताबा वडिलांकडे देण्यास आईचा विरोध, न्यायालयाने बालकल्याण समितीला सुनावले - Marathi News | Mother's opposition to give custody of child to father, court hears child welfare committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलाचा ताबा वडिलांकडे देण्यास आईचा विरोध, न्यायालयाने बालकल्याण समितीला सुनावले

विवाहानंतर जन्म दिलेल्या मुलाला सोडून देणाऱ्या आईने  मुलाचा ताबा बालकल्याण समितीच्या आदेशानुसार वडिलांना ...

जास्त भाडे आकारलेल्या टॅक्सी चालकांना दणका; १५ जणांचे परवाने निलंबित! - Marathi News | Crackdown on overcharged taxi drivers Licenses of 15 people suspended | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जास्त भाडे आकारलेल्या टॅक्सी चालकांना दणका; १५ जणांचे परवाने निलंबित!

आपल्याला इच्छितस्थळी लवकर पोहोचता यावे म्हणून  प्रवासी बस आणि रेल्वेपेक्षा  रिक्षा आणि टॅक्सीचा वापर करतात. ...

पडीक गिरण्यांत फवारणी करायची तरी कशी? कीटकनाशक विभागातील कर्मचाऱ्यांची अडचण - Marathi News | How to spray waste mills Staffing problem in pesticide department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पडीक गिरण्यांत फवारणी करायची तरी कशी? कीटकनाशक विभागातील कर्मचाऱ्यांची अडचण

गिरण्याच नव्हे तर मुंबईतील काही इमारती पडक्या स्थितीत असून, या बंद गिरण्यांच्या इमारतींंमध्ये डेंग्यू, मलेरिया पसरविणाऱ्या डासांची उत्पत्ती होते. ...

५० वर्षे झाली; घर कधी मिळणार? संक्रमण शिबिरातून एक पिढी देवाघरी गेली; आता आमची मुलं बराेबरीला येतील... - Marathi News | It's been 50 years; When will you get the house A generation went from the transition camp to God's house | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५० वर्षे झाली; घर कधी मिळणार? संक्रमण शिबिरातून एक पिढी देवाघरी गेली; आता आमची मुलं बराेबरीला येतील...

म्हाडा केवळ तांत्रिक कारणे देत आहे. आणखी किती दिवस आम्ही याच ठिकाणी राहायचे? असा सवाल सायनमधील रहिवासी गणेश शिंदे यांनी केला. असाच प्रश्न संक्रमण शिबिरात राहणाऱ्यांनाही पडला आहे. ...

बुलेट ट्रेनसाठी मुंबई-पालघरच्या २३६८ झाडांची होणार कत्तल, राज्य वृक्ष प्राधिकरण समितीची मंजुरी - Marathi News | 2368 trees of Mumbai-Palghar will be slaughtered for bullet train, approved by the State Tree Authority Committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बुलेट ट्रेनसाठी मुंबई-पालघरच्या २३६८ झाडांची होणार कत्तल, राज्य वृक्ष प्राधिकरण समितीची मंजुरी

Navi Mumbai: महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन एकनाथ शिंदे-भाजप यांचे सरकार येताच पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या स्वप्नातील मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाने वेग पकडला आहे. ...

अंधा है क्या, हॉर्न बजाना... म्हटल्याने तरुणीवर हल्ला   - Marathi News | Attack on young woman by a rickshaw puller | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंधा है क्या, हॉर्न बजाना... म्हटल्याने तरुणीवर हल्ला  

या प्रकरणी देवनार पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी रिक्षाचालकाला अटक केली आहे. ...

वरळी सी-लिंकवरून उडी घेणाऱ्याचा मृतदेह सापडला, तीन महिन्यांपूर्वीच व्यक्त केला होता इरादा - Marathi News | The body of the person who jumped from the Worli C-link was found, the intention was expressed three months ago | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळी सी-लिंकवरून उडी घेणाऱ्याचा मृतदेह सापडला, तीन महिन्यांपूर्वीच व्यक्त केला होता इरादा

दरम्यान, तीन महिन्यांपूर्वी झालेल्या अपघाताच्या घटनेमुळे त्यांनी यापूर्वीच जीवन संपविण्याचा इरादा वक्त केला होता. त्यांनी तणावातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविण्यात आहे. ...

गिरणी कामगारांना घर देण्यासाठी किती वर्षे? वारसांचा म्हाडाला सवाल - Marathi News | How many years to house the mill workers A question of heirs to mhada | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गिरणी कामगारांना घर देण्यासाठी किती वर्षे? वारसांचा म्हाडाला सवाल

म्हाडाकडे सुमारे १ लाख ७४ हजार ३३२ कामगार आणि वारसांनी नोंदणी केली असून, त्यांना घर देण्यासाठी किती वर्षे लागतील ? असा सवाल गिरणी कामगारांच्या वारसांनी केला आहे. ...