मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Maharashtra Government: राज्यात १९८० पासूनच्या मुद्रांक शुल्काच्या वसुलीबाबत टांगती तलवार असलेल्या २ लाख ३२ हजार व्यवहारांमध्ये लोकांनी कमी भरलेले शुल्क आणि त्यावरील दंडाची रक्कम माफ करणारी वा दंड कमी करणारी अभय योजना राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या ...