मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
ST Bus: चाळीस वर्षांपूर्वी विद्यार्थी, डॉक्टर, वकील, शेतकरी यासह समाजातील सर्व घटक एसटीने प्रवास करत होते. परंतु आता ती स्थिती राहिलेली नाही. काळानुसार एसटीच्या सेवेत काही बदल करणे आवश्यक आहे. ती प्रक्रिया सध्या सुरु आहे. ...
Mumbai: राज्यातील आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी आणि मल्हार कोळी या अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट जातींमधील अनेक समाजबांधव पात्र असतानादेखील जातीचे दाखले मिळत नाहीत ...
Mumbai: अंधेरी पूर्व एमआयडीसी येथील ईएसआयसी (कामगार) रुग्णालयात अनेक सुविधांची वानवा दिसून येत आहे. त्यातच डॉक्टरांची सरसकट बदली केल्यामुळे सध्या रुग्णांचे हाल होत आहेत. ...
Mumbai: बोरिवली पूर्व उपनगरातील मागठाणे भागातील १२ इमारती, ट्रान्झिट कॅम्प, टाॅवरमध्ये राहणारे १० ते १२ हजार लाेक तीव्र पाणीटंचाईचा सामना करत आहेत. ...
Mumbai: मिठी नदी रुंदीकरणात अडथळा ठरणारी ५६ बांधकामे गुरुवारी तोडण्यात आली. ‘एल’ विभागाच्या कुर्ला पश्चिम येथे किस्मतनगर परिसरातील व्यापारी बांधकामांवर ही कारवाई झाली. ...
Crime News: युवा पिढीला नशेच्या आहारी ढकलणाऱ्या ड्रग्जच्या व्यवहारातून कोट्यवधी रुपयांची माया जमा करणाऱ्या चौघांच्या मालमत्तांवर पोलिसांनी नुकतीच टाच आणली. या चौघांकडे सापडलेली मालमत्ता पाहून डोळे पांढरे होण्याची वेळ आली. ...
Mumbai: वर्सोवा विरार या सागरी पुलामुळे वर्सोवा विरार किनाऱ्यालगतच्या मासेमारी व्यवसायावर परिणाम होणार आहे, असे सांगत कोळी बांधवांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. सर्वेक्षणासाठी अधिकारी आल्यास पुन्हा त्यांना हुसकावून लावू, असा निर्धार स्थानिक मच्छीम ...