मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
विविध याचिकांवरील सुनावणीत न्यायालयाने दोन्ही मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त सचिव व एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांना बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत. ...
पंडित नेहरुंच्या कार्यकाळात देशात इस्रोची स्थापना झाली. पंडित नेहरुंपासून ते आत्ताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्वच पंतप्रधानांनी या इस्रोच्या यशस्वीतेसाठी योगदान दिलं ...