मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Ganesh Mahotsav: गर्दीची सुरक्षा लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने चौपाटी परिसराचा विमा उतरवावा. परिणामी, कोणतीही दुर्घटना घडल्यास मृतांच्या नातेवाइकांना वा जखमींना विम्याचे कवच लाभेल, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड ...
Mumbai: वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील एमएमआरडीए मैदानाखाली बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भूमिगत स्थानक निर्माण करण्यात येणार आहे. त्या कामाला सुरुवात झाली असून त्यामुळे तेथील दोन रस्ते मंगळवारपासून बंद करण्यात आले आहे. ...
चंदिगड शहर नियोजनबद्ध बसवता येऊ शकते. औरंगाबाद, नवी मुंबईचे उत्तम नियोजन सिडको करू शकते. चंद्रशेखर यांच्यासारखे अधिकारी ठाण्यामध्ये उत्तम विकास कामे करून दाखवतात. मग आमचा नियोजनबद्ध विकास कोण करणार?, असा प्रश्न लोक विचारत आहेत. ...
Mumbai: लालफितशाहीचा झटका उभी हयात राज्य सरकारच्या सेवेत घालवलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यावर आली. दहा वर्षांच्या अथक पाठपुराव्यानंतर सरकारला जास्तीचे दिलेले २५ हजार रुपये त्यांना परत मिळाले. त्यासाठी त्यांना काय करावे लागले हेही मोठे रंजक प्रकरण आहे. ...
Marine Department Exam: केंद्र शासनाच्या मरिन विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या मरिन इंजिनीअरिंग ऑफिसर (एमईओ) या क्लास वन अधिकाऱ्याच्या सक्षमता प्रमाणपत्र परीक्षेत साडेआठ लाखांत उत्तरपत्रिका दिल्याची खळबळजनक बाब उघड झाली आहे. ...
१५ सप्टेंबर पासून दादर स्थानकावरून टर्मिनेशन/ओरिजनेट गाड्या परळपर्यंत वाढवल्या जातील आणि या सेवा परळ येथून सुरू होतील अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. ...