मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
सीएसएमटी स्थानकातून ट्रेनने अडीच-तीन तासांत लोणावळा, नाशिकला पोहोचले येईल, पण पश्चिम द्रुतगती महामार्गावरुन दहिसर-गोरेगाव ते वांद्रे-कुर्ला कलानगरला पोहोचण्यात कित्येक तास वाहतूककोंडीत अडकून पडावे लागते ...
राज्याच्या दळणवळणामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या समृद्धी महामार्गावर वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी नागपूरपासून मुंबईपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. ...