मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मराठा आरक्षण आंंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेने निघालेले मराठा आंदोलक मुंबईच्या सीमेजवळ धडकले आहेत. शुक्रवारी पहाटे हे आंदोलक पनवेलजवळील पळस्फे फाट्यापर्यंत आंदोलक पोहचले होते. ...
Ganesh Chaturthi: मुंबईतील समुद्रात ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये 'ब्लू बटन जेलीफिश', 'स्टिंग रे' प्रजातींच्या माशांचा वावर असतो. गणेशमूर्ती विसर्जनासाठी समुद्रकिनारी येणाऱ्या नागरिकांना त्यांचा दंश होऊ शकतो. त्यामुळे पालिकेने नागरिकांना सावधानतेच ...
Manoj Jarange Patil Latest News: मुंबईकडे उपोषणासाठी निघालेले मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही, असा निर्धार व्यक्त केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना लवकरात लवकर मागण्या मान्य करा, असे आवाहनही के ...
Mumbai News: मुंबईच्या धावपळीत माणुसकीचे दर्शन घडवणारी एक हृदयस्पर्शी घटना घाटकोपर रेल्वे स्थानकावर घडली. नायर रुग्णालयात डिलिव्हरीसाठी निघालेल्या फातुमा फैजुल्ला शेख या गर्भवतीला लोकल ट्रेनमध्येच प्रसूती कळा सुरू झाल्या. ...