मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी स्टेशनवर गुरुवारी रात्रीपासून राज्यभरातून मराठा आंदोलक दाखल झाले. शुक्रवारी सकाळी आंदोलकांची आणि कार्यालयात जाणाऱ्या मुंबईकरांच्या गर्दीचे निर्वाजन करताना लोहमार्ग पोलिश (जीआरपी) आणि रेली प्रोटेक्शन फोर्सची (आरपीएफ) दमछाक झाल ...
पोलिसांनी मराठा आंदोलनासाठी फक्त पाच हजार आंदोलकांना मैदानात प्रवेशाची परवानगी दिली असूनही, त्याहून अधिक आंदोलकांनी मैदान गाठल्याने परिसर खचाखच भरला. वाढत्या गर्दीमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याची स्थिती निर्माण होत असतानाच, दुपारच्या सुमारा ...
Mumbau News: मुंबईत २०२४-२५ या वर्षात पारंपरिक आणि मियावाकी पद्धतीने २० हजार ४४ वृक्ष लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण वृक्षांची संख्या २९ लाख ७५ हजारांवर पोहोचल्याची माहिती महापालिकेने यंदाच्या पर्यावरण अहवालात दिली आहे. ...
Mumbai Ganesh Mahotsav : वरळी बीडीडी चाळीतून टॉवरमधील फ्लॅटमध्ये गेलेल्या ढीका आणि लवंगारे कुटुंबीयांच्या घरी बुधवारी गणपती बाप्पा विराजमान झाले. बीडीडी चाळीतील क्र. ३१ च्या इमारतीतील या दोन्ही कुटुंबीयांकडे काही जुन्या रहिवाशांनीही भेट देऊन गणरायाचे ...