मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai School News: राज्यपालांनी सर्वच शाळांच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयानुसार इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी ९ वाजल्यानंतर भरवावी, या मागणीकडे पालक आणि शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी महापालिका आणि शिक्षण विभागाचे लक्ष वे ...
मदर डेअरीमध्ये हजाराहून अधिक झाडे असून त्यातील काही शंभर ते दीडशे वर्षे जुनी आहेत. त्या झाडांची कत्तल सुरू असून यामुळे मुंबईच्या पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. ...
मुंबई पश्चिम रेल्वेने त्यांच्या सर्व स्थानकांच्या बाहेर ईव्ही बॅटरी स्वॅपिंग स्टेशन उभारण्याची योजना आखली आहे. आवश्यक परवानग्या प्राप्त झाल्यावर या सुविधा उभारण्यात येणार आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ...
Education News: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पहिलीपासून नवीन विषय शिकवण्याच्या शासनाच्या निर्णयांनी, घोषणांनी अस्वस्थतेचे व नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. पहिलीपासून तिसऱ्या भाषेच्या निर्णयाला तीव्र विरोध झाल्यानंतर त्याला तोंडी स्थगिती ज ...
Mumbai-Pune Traffic: चार दिवसांपूर्वी कामानिमित्त पुण्याला जावे लागले. दुपारी चार वाजता मुंबई सोडली. पुण्यात कोरेगाव पार्कला पोहोचायला रात्रीचे दहा वाजले. वाटेत थोडा वेळ थांबलो, तरी पाच-साडेपाच तास लागले. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे झाला. मुंबईतून एक्स् ...
मुंबई आणि नवी मुंबईला जलद आणि पर्यावरण पूरक मार्गाने जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा वॉटर टॅक्सी प्रकल्पाची आखणी राज्य सरकारने केली आहे. मेट्रो आणि रस्ते मार्गाने मुंबई आणि लगतच्या शहरांना जोडण्याची कामे वेगाने सुरू असतानाच वाहतूककोंडीतून सुटका देणार ...
Mumbai: एकेकाळी मुंबईत जमिनी शिल्लक राहिल्या नाहीत असे म्हटले जायचे. परंतु, आता मोठ्या प्रमाणात घरे आणि व्यावसायिक संकुलांची निर्मिती होत आहे. उत्तुंग इमारती बांधल्या जात आहेत, ज्यामुळे मुंबईची स्कायलाईन पूर्णपणे बदलून जात आहे. जमिनीची कमतरता असताना ...