बकरी ईद आणि गणेशोत्सवामुळे निकाल रखडल्याचं अजब कारण विद्यापीठाने मुंबई हायकोर्टात दिलं आहे. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी यानिमित्ताने पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठाच्या कारभावार टीका केली आहे. मात्र यावेळी त्यांची टीका खोचक होती. ...
मुंबई विद्यापीठाने सहाव्यांदा निकालाची दिलेली मुदत पुन्हा चुकविली असून उत्तरपत्रिका तपासण्याचे काम माणसे करत आहेत रोबोट नाही, हे लक्षात घ्यावे. आम्ही बहुतांशी काम संपवले आहे, असे अजब स्पष्टीकरण विद्यापीठाने निकालाच्या विलंबावर उच्च न्यायालयात दिले. ...
मुंबई विद्यापीठाच्या निकाल प्रक्रियेला अजूनही वेग प्राप्त झालेला नाही. सप्टेंबर महिना उजाडूनही तब्बल ५० हजार उत्तरपत्रिकांची तपासणी बाकी आहे, तर अजूनही विद्यापीठाला २० हून अधिक अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करायचे आहेत. ...
मुंबई विद्यापीठाचा निकालाचा गोंधळ सुरू असल्याने विधि अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामुळे मुंबई विद्यापीठाने कंबर कसून विधि अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर केले. ...
मुंबई विद्यापीठाच्या निकालांचे पुराण अजून संपलेले नाही. लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सोनेरी काळ विद्यापीठ आणि सरकारच्या अनास्थेमुळे हिरावला गेला आहे. आता निकाल केव्हा लागायचा तेव्हा लागो, पण ही वेळ आता कोण परत करू शकेल? ...