लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठ

Mumbai university, Latest Marathi News

मुंबई विद्यापीठात आता ‘मुंबई स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स’, आर्थिक वर्षापासून पुढील पाच वर्षे २५ कोटी रुपये निधी - Marathi News | Mumbai University's 'Mumbai School of Economics', funding for the next five years from the financial year, Rs. 25 crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठात आता ‘मुंबई स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स’, आर्थिक वर्षापासून पुढील पाच वर्षे २५ कोटी रुपये निधी

देशातील आद्य अर्थशास्त्र विभाग असलेल्या मुंबई स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स विभागाला जागतिक संस्थेचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी त्याचे नामकरण ...

मुंबई विद्यापीठ डोकलाम आणि उत्तर कोरियामुळे उशीर झाल्याचंही कारण देऊ शकतं - आदित्य ठाकरे - Marathi News | Mumbai University can give reasons for the delay due to Dokalam and North Korea - Aditya Thakre | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठ डोकलाम आणि उत्तर कोरियामुळे उशीर झाल्याचंही कारण देऊ शकतं - आदित्य ठाकरे

बकरी ईद आणि गणेशोत्सवामुळे निकाल रखडल्याचं अजब कारण विद्यापीठाने मुंबई हायकोर्टात दिलं आहे. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी यानिमित्ताने पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठाच्या कारभावार टीका केली आहे. मात्र यावेळी त्यांची टीका खोचक होती.  ...

उत्तरपत्रिका तपासणारे ‘रोबोट’ नाही! मुंबई विद्यापीठाचे निकालाच्या विलंबावर हायकोर्टात अजब स्पष्टीकरण - Marathi News |  No scrutiny 'robot'! Due to the delay in the exit of the University of Mumbai, there is a great explanation in the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तरपत्रिका तपासणारे ‘रोबोट’ नाही! मुंबई विद्यापीठाचे निकालाच्या विलंबावर हायकोर्टात अजब स्पष्टीकरण

मुंबई विद्यापीठाने सहाव्यांदा निकालाची दिलेली मुदत पुन्हा चुकविली असून उत्तरपत्रिका तपासण्याचे काम माणसे करत आहेत रोबोट नाही, हे लक्षात घ्यावे. आम्ही बहुतांशी काम संपवले आहे, असे अजब स्पष्टीकरण विद्यापीठाने निकालाच्या विलंबावर उच्च न्यायालयात दिले. ...

मुंबई विद्यापीठाकडून पुन्हा एकदा 'तारीख पे तारीख'; निकालासाठी 19 सप्टेंबरचा नवा वायदा - Marathi News | University of Mumbai again 'date of birth'; New futures for the September 19th withdrawal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई विद्यापीठाकडून पुन्हा एकदा 'तारीख पे तारीख'; निकालासाठी 19 सप्टेंबरचा नवा वायदा

मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. ...

मुंबई विद्यापीठ: तक्रारींचे निवारण आॅनलाइन, विद्यार्थ्यांसाठी नवीन संकेतस्थळ सुरू - Marathi News | Mumbai University: Redressal of complaints online, new site for students will be started | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठ: तक्रारींचे निवारण आॅनलाइन, विद्यार्थ्यांसाठी नवीन संकेतस्थळ सुरू

मुंबई विद्यापीठाच्या आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. आॅनलाइन तपासणीमुळे लागलेल्या निकालात गोंधळ झाला आहे. ...

उत्तरपत्रिकांची तपासणी संपणार कधी? विद्यार्थ्यांचे निकालाकडे डोळे लागलेले - Marathi News |  When will the verification of papers be closed? Students' eyes have eyesight | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तरपत्रिकांची तपासणी संपणार कधी? विद्यार्थ्यांचे निकालाकडे डोळे लागलेले

मुंबई विद्यापीठाच्या निकाल प्रक्रियेला अजूनही वेग प्राप्त झालेला नाही. सप्टेंबर महिना उजाडूनही तब्बल ५० हजार उत्तरपत्रिकांची तपासणी बाकी आहे, तर अजूनही विद्यापीठाला २० हून अधिक अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करायचे आहेत. ...

हुशार विद्यार्थी झाले नापास, विधि अभ्यासक्रमाच्या निकालातील गोंधळामुळे विद्यार्थी त्रस्त - Marathi News | Students fail to become clever students, students suffer due to confusion about law curriculum | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हुशार विद्यार्थी झाले नापास, विधि अभ्यासक्रमाच्या निकालातील गोंधळामुळे विद्यार्थी त्रस्त

मुंबई विद्यापीठाचा निकालाचा गोंधळ सुरू असल्याने विधि अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामुळे मुंबई विद्यापीठाने कंबर कसून विधि अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर केले. ...

मुंबई विद्यापीठ: चळवळीतील नेते अन् विद्यार्थी हिताला हरताळ - Marathi News | University of Mumbai: Struggles for the Movement and Student Movement | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुंबई विद्यापीठ: चळवळीतील नेते अन् विद्यार्थी हिताला हरताळ

मुंबई विद्यापीठाच्या निकालांचे पुराण अजून संपलेले नाही. लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सोनेरी काळ विद्यापीठ आणि सरकारच्या अनास्थेमुळे हिरावला गेला आहे. आता निकाल केव्हा लागायचा तेव्हा लागो, पण ही वेळ आता कोण परत करू शकेल? ...