मुंबई विद्यापीठाच्या निकाल गोंधळामुळे त्यांच्यावर सर्व स्तरांतून टीका होत आहेच, पण आता यासंदर्भात राज्याच्या माहिती-तंत्रज्ञान विभागाने दिलेल्या माहितीमुळे विद्यापीठाच्या कामकाजातील संशय अधिक वाढला आहे. ...
मुंबई विद्यापीठाने १९ सप्टेंबरला ४७७ निकाल जाहीर केले, पण अजूनही विद्यापीठाची परीक्षा संपलेली नाही. कारण आत्ताही विद्यापीठ तब्बल २ हजार उत्तरपत्रिकांचा शोध घेत आहे. ...
सप्टेंबर महिन्याचा तिसरा आठवडा सुरू होऊनही मुंबई विद्यापीठाचे अजूनही उत्तरपत्रिका तपासणीचे काम संपलेले नाही. सोमवार सायंकाळपर्यंत विद्यापीठाचे ५ निकाल लागणे बाकी असल्यामुळे आता सप्टेंबरअखेरपर्यंत तरी निकाल लागणार का, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आ ...
मुंबई विद्यापीठाचे निकाल सप्टेंबर महिना उजाडूनही लागलेले नाहीत. तसेच लागलेल्या निकालांमध्येही चुका आहेत. त्यामुळे आता पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अडचणी दूर करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने पुन्हा एकदा प्रवेशाची मुदत वाढवली आहे. ...
मुंबई विद्यापीठात आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे निकालाला लेटमार्क लागला आहे. त्यातच ७० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल सप्टेंबर महिन्यातही जाहीर झाले नव्हते. ...
विद्यापीठाने जाहीर केलेल्या निकालात लॉ अभ्यासक्रमात ‘पुराव्याचा कायदा’ या विषयात शेकडो विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते. या चुकीच्या निर्णयावर विद्यार्थी संघटनांच्या मागणीनुसार फेरतपासणीचे आश्वासन विद्यापीठाकडून देण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे ...