मुंबई विद्यापीठाच्या निकाल विलंबाचा फटका मोठ्या प्रमाणात पदव्युत्तर प्रवेशांना बसला आहे. अन्य विद्यापीठाप्रमाणेच आयडॉलच्या प्रवेशांनाही याचा फटका बसला आहे. ...
मुंबई विद्यापीठाने आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणी सुरू केली आणि निकाल गोंधळ झाला. त्यामुळे गेल्या साडेपाच महिन्यांपासून मुंबई विद्यापीठ सातत्याने चर्चेत आहे. ...
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांच्या आॅनलाइन पेपर तपासणीत झालेल्या गोंधळाचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये झालेल्या गोंधळामुळे पुनर्मूल्यांकनाचा टक्का वाढला ...
मुंबई विद्यापीठात हिवाळी परीक्षा सुरू झाल्या असल्या तरी गोंधळ काही संपायचे नाव घेत नाही. कारण आता उत्तरपत्रिका तपासणीच्या लेटमार्कनंतर प्रश्नपत्रिकांचा गोंधळ सुरू झाला आ ...
मुंबई विद्यापीठाची १३ नोव्हेंबर रोजी होणारी विधि अभ्यासक्रमाची (लॉ) परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. निकालाच्या गोंधळावर परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी गुरुवारी दुपारी ...
मुंबई विद्यापीठाचे यंदाचे १६०वे वर्ष असून, या वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांपेक्षा निकालाला लागलेल्या लेटमार्कमुळे हे वर्ष विद्यार्थ्यांच्या चांगलेच लक्षात राहणार आहे. ...