मुंबई विद्यापीठाच्या हंगामी कर्मचाऱ्यांचे प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यातीलच एक प्रश्न म्हणजे अस्थायी सुरक्षारक्षकांचा भत्ता हाही आहे. ...
मुंबई विद्यापीठाचा मंगळवारी पार पडलेला दीक्षान्त समारंभ हा राज्यपालांच्या अनुपस्थितीत पार पडला. सध्या राज्यात सुरू असलेल्या सत्ता स्थापनेच्या राजकीय घडामोडींमुळे राज्यपालांना दीक्षान्त समारंभाला उपस्थित राहता आले नाही. ...