मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर कोणालाही संशय नाही. परंतु या प्रकरणाचा तपास कमी पडत होता. हे दिसूनही येत होता, त्याचे कारण सरकारला माहिती आहे असं निरुपम यांनी म्हटलं आहे. ...
बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी हा अन्यायाविरुद्ध न्यायाचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच रिया चक्रवर्तीवर देखील भाष्य केलं आहे. ...
हा थरार जवळपास पाच तास चालला. फेसबुकच्या अधिकाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आला नसता तर त्या तरुणाने आत्महत्या केली असती. या तरुणाची काऊन्सेलिंग करण्यात आले आहे. त्याचा जीव वाचविल्याबाबत कुटुंबीयही आनंदात आहे. ...