मिलिंद गवळींनी रेल्वे अपघातावर सविस्तर पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मुंब्रा-दिव्या दरम्यान झालेल्या अपघाताचा उल्लेखही केला आहे. याशिवाय त्यांच्या जवळच्या व्यक्तीचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता, त्याबद्दलही त्यांनी या पोस्टमधून सांगितलं ...
मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दादरवरून सुटणाऱ्या डाउन मेल/एक्स्प्रेस ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान ५व्या मार्गावर वळवल्या जातील. ...
राज्यभरातील यंत्रणा दुर्घटना टाळण्यासाठी योग्य प्रकारे कार्यरत असावी. परंतु, दुर्दैव असे की, हे सचिव आपली देखरेखीची भूमिका पूर्णपणे विसरलेले आहेत किंबहुना निर्ढावले आहेत. ...