कमल अन्सारी, तन्वीर अन्सारी, मोहम्मद फैजल शेख, शेख मोहम्मद अली आलम शेख, सुहेल शेख आणि जमीर शेख हे सर्व आरोपी पाकिस्तानला गेले आणि तिथे त्यांनी प्रशिक्षण घेतल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला आहे. ...
११ जुलै २००६ रोजी मुंबईच्या पश्चिम रेल्वे लोकल गाड्यांमध्ये विविध स्थानकांवर सात साखळी बॉम्बस्फोट झाले. त्यात १८० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. ...
साखळी बॉम्बस्फोटामध्ये अनेक कुटुंबांचे आधारवड हरपले. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने पीडित कुटुंबीयांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला होता. ...
गेल्या १९ वर्षांत खरे आरोपी पकडलेच नाही का? नेमका तपास कसला झाला? असे सवाल उपस्थित करीत ११ जुलै २००६ च्या बॉम्ब ब्लास्टमधील जखमींनी खंत व्यक्त केली. ...
७/११च्या साखळी बॉम्बस्फोटातील १२ आरोपींची निर्दोष सुटका करताना उच्च न्यायालयाने दहशतवाद प्रतिबंधक पथकाच्या (एटीएस) तपासातील अनेक गंभीर त्रुटी दाखविल्या आहेत. ...