भूजल पातळीत झपाट्याने घट होत आहे. त्यावर तत्काळ उपाययोजना करणे अत्यावश्यक असून, पाणी हेच जीवन आहे. ‘पाणी वाचवा जीवन वाचवा’ असा मोलाचा संदेश देत मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी माध्यमिक विद्यालयातर्फे घरोघर जाऊन अभिनव असे अभियान राबविण्यात येत आहे. ...
दिवसेंदिवस होत असलेल्या कमी पर्जन्यमानाने हरताळे येथील लक्ष्मीसागर तलाव पूर्णपणे आटला आहे. आता येथे पाण्याऐवजी काटेरी बाभळीची झुडपे दिसतात. दुरुस्ती आणि गाळ काढण्याच्या कामासाठी जिल्हा परिषदेचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. ...
भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत असलेले माजी मंत्री- आमदार एकनाथराव खडसे उद्यापासून राज्यातील भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होणार नाही. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीचा जल्लोष, लगतच बोकड घेऊन जाणाºया खाटीक बांधवाजवळच्या बोकडाचे जोरजोरात ओरडणे सुरू असते, अशात मुक्ताईनगरचे नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी संजय देशमुख यांचे लक्ष बोकड ओरडण्याकडे जाते. गर्दीत वाट करून ते खाटीक बांधवाजवळ ...
समाज मंदिरासमोरच असलेल्या बारेलाल अहिरलाल अहिरवार यांच्या घराला बुधवारी दुपारी पावणे दोनला अचानक आग लागून त्यात धान्य, जीवनावश्यक वस्तू ,कपडे जळून खाक झाले. ...
मुक्ताईनगर तालुक्यात चाराटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. पशुधनासाठी आवश्यक असलेल्या कडबा पेंडीचा दर शेकडा तीन हजार ते तीन हजार ५०० रुपयांपर्यंत गेल्याने पशुपालक हवालदिल झाले आहेत. ...