पेठ : एकीकडे वाढत्या उष्णतेने जनावरांसह पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ लागला असताना वीज वितरण कंपनीच्या भारनियमनामुळे पिके वाचविणे शेतकऱ्यांना मुश्कील झाले आहे. त्यामुळे किमान उन्हाळ्यात तरी भारनियमन रद्द करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. ...
महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्यादरम्यान असलेला विद्युत पारेषणचा करार संपुष्टात आल्याने सीमावर्ती भागात असलेल्या ‘हाय-ग्रीड-पॉवर’ ट्रान्समिशन टॉवरलाईनचा व मुख्य वीजवाहिनीचा गाशा गुंडाळण्यात येत असल्याचे शेतीशिवारात चित्र दिसत आहे. ...
पिंपळगांव बसवंत : येथील एस टी आगारात सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराज जयंती साधेपणाने साजरी करून संकलित झालेला सर्व निधी पुलवामामध्ये शहिद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांकरीता देण्यात आला. ...
लासलगाव : येथील बसस्थानकात आगार व्यवस्थापकांच्या दुर्लक्षामुळे बसेस विलंबाने धावत आहे. अनेक बसेस ऐनवेळी रद्द केल्या जात आहे. तसेच किमान अर्धा ते एक तास विलंबाने बसेस धावत असल्याने प्रवासी वर्ग हैराण झाला आहे. ...