एमपीएससीची परिक्षा यंदा रद्द झाल्यामुळे एमपीएससीचे विद्यार्थी हे मोठ्या प्रमाणावर नाराज झाले आहेत. एमपीएससीची परिक्षा रद्द झाल्यामुळे आता या संपूर्ण घटनेला राजकीय वळण मिळाले आहे. ...
Keshav Upadhye Criticize Maharashtra Government : राज्यातील आघाडी सरकार म्हणजे विद्यार्थीविरोधी सरकार आहे. गेल्या वर्षी पदवी,अंतिम वर्षाच्या परीक्षांचा घोळ घालण्यात आला. त्यानंतर न्यायालयाला राज्य सरकारला फटकारावे लागले. ...