प्राऊटिस्ट ब्लॉक इंडियाच्या वतीने तीन दिवसीय कॅडर ट्रेनिंग कॅम्प जलाराम मंदिर सभागृहात घेण्यात आला. शिबिराच्या उद्घाटनानंतर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात ग्रामीण भागातील शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदवून सरकारच्या धोरणाविरोधात आक्रो ...
राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाऱ्या विरोधात शेतकऱ्यांनी आपला आक्रोश मांडला. लक्ष्मी मंगल कार्यालयात सर्व शेतकरी एकत्र आले. व तेथून टी-पॉर्इंटवर जाऊन आंदोलन करणार होते. दरम्यान विविध विभागाचे अधिकारीच शेतकऱ्यांच्या समोर उपस्थित झाले. ...
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अनेक समस्या घेऊन तालुका काँग्रेस पक्षाच्यावतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो शेतकरी बांधव सहभागी झाले होते. ...
दुष्काळामुळे खचून गेलेल्या तालुक्याला दुष्काळग्रस्त यादीतून बाद करून भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडची चटणी-भाकर हिरावली. त्याच्या निषेधार्थ शनिवारी शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीने मोर्चा काढून थेट मुख्यमंत्र्यांनाच चटणी-भाकरीचे दान दिले. ...
महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेतर्फे हिंगोली येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर २ नोव्हेंबर रोजी विविध मागण्यासंदर्भात भीक मांगो आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने संघटनेचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. ...
संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या पेन्शनसाठी २१ हजारपर्यंत असणारी उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द करून ती ५० हजारपर्यंत करावी, यांसह विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (गवई गट) तर्फे मंगळवारी करवीर तहसीलदार कार्यालयासमोर तीव्र ...
वन हक्क दाव्याची तातडीने पूर्तता करून वन हक्क दावेदारांना सात बारा उतारे देण्याची प्रमुख मागणी आहे, यात बिगर आदिवासींच्या दाव्याबाबतही श्रमजीवी सरकारला जाब विचारणार आहे. सोबतच रेशिनग बाबत डीबीटी च्या निर्णयाला विरोध करत या निर्णयाची अंमलबजावणी करण्या ...
वसमत तालुक्यातील हट्टा येथे ३३ केव्ही उपकेंद्र कार्यालयावर आडगाव रंजे शेतकºयांचे उपोषण तर बोरी सावंत व करंजाळा येथील शेतकºयांनी हट्टा ते ३३ केव्ही उपकेंद्र कार्यालयाला निवेदन दिले. ...