वीज वितरण कंपनीने तालुक्यात सुरू केलेल्या भारनियमनामुळे शेतकऱ्यासह सर्व सामान्य नागरिक त्रस्त आहे. भारनियमन बंद करण्याच्या मागणीसाठी शनिवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने वीजवितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढून भारनियमन बंद करण्याची मागणी म ...
आर्णी येथील एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ शनिवारी दिग्रसकरांनी निषेध मोर्चा काढला. मोर्चेकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. आर्णी येथील एका अल्पवयीन मुलीवर एका टोळक्याने अत्याचार केला. ...
आरमोरी तालुक्यातील सूर्यडोंगरी येथे पोलिसांना न जुमानता जोमाने दारू विक्री व्यवसाय सुरु असून याचा त्रास शेजारील दारूबंदी असलेल्या गावांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे सूर्यडोंगरी गावातील दारू पूर्णत: बंद करण्याची मागणी घेऊन आठ गावातील संतप्त महिला शु ...
वर्षभराचा कालावधी उलटूनही तेंदूपत्ता संकलन कामाच्या मजुरीची रक्कम न मिळाल्याने अखेर संतप्त झालेल्या एटापल्ली तालुक्याच्यासहा गावातील मजुरांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन संबंधित कंत्राटदाराविरोधात आपला रोष व्यक्त केला. ...
विषय शिक्षक पदोन्नतीसाठी केंद्राऐवजी जिल्हा स्तरावरून समुपदेशन घेण्याच्या मागणीसाठी चार आमदारांसह विविध शिक्षक संघटनांनी १२ आॅक्टोबर रोजी जिल्हा परिषदेसमोर सुरू केलेले उपोषण सायंकाळी उशिरा मागे घेण्यात आले. ...
शेतक -यांशिवाय देश आणि राज्य चालू शकत नाही, केवळ खोटी आश्वासने व पोकळ घोषणा करणा-या या सरकारला आता शेतकरीच खाली खेचेल असा विश्वास काँग्रेसचे प्रवक्ते आ. भाई जगताप यांनी शेतकºयांच्या विराट मोर्चाला संबोधित करतांना व्यक्त केला. ...
गोवारी समाज हा आदिवासी असल्याचा ऐतिहासिक व संवैधानिक निर्णय उच्च न्यायालयाने १४ आॅगस्टला दिला. या निर्णयाला तब्बल दीड महिन्याचा कालावधी लोटूनही शासनाने या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. ...
आखीव पत्रिकेच्या मागणीसाठी बुधवारी शहरातील नागरिकांचा मोर्चा तहसीलवर धडकला. नायब तहसीलदारांनी बाहेर येऊन निवेदन स्वीकारल्याने नागरिकांचा रोष शांत झाला. ...