कोल्हापूर शहरातील खराब झालेल्या रस्त्यामुळे धुळीचे साम्राज्य झाले आहे. नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे तातडीने रस्ते करुन धुळीपासून आमचे संरक्षण करा, या मागणीसाठी सोमवारी बिंदू चौकात शालेय विद्यार्थी आणि जिल्हा वाहनधारक महासंघाने निदर्शने ...
देवळा : तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना प्रतिएकरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी यासह इतर मागण्यांचे निवेदन देवळा तालुका शिवसेनेच्या वतीने तहसीलदार दत्तात्रय शेजूळ यांना देण्यात आले. ...
ठाणे : हरित पट्यातील बिनशेती नसलेली घरे, बांधकामे तोडण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार भिवंडीसह जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या आदिवासींची घरे ... ...
मोर्चाचे नेतृत्व युनियनचे अध्यक्ष शिवकुमार गणवीर, आयटकचे जिल्हा सचिव हिवराज उके व युनियनचे संघटक राजू बडोले यांनी केले. मोर्च्यातर्फे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद भंडारा यांचे नावे शासन स्तरावरील व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या स्तरावरील मा ...
भोकरदन व जाफराबाद तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या वतीने शनिवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...