मिनिटागणिक वाढणारी मोर्चेकऱ्यांची संख्या आणि गर्दीमुळे व्यापणारे रस्ते बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची धडधड वाढवत होते. मात्र, एवढा प्रचंड मोर्चा असूनही कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मोर्चाचा समारोप झाला अन् वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास ...
महाराष्ट्र सरकारने शालय पोषण आहार कर्मचाऱ्यांची थट्टा बंद करावी आणि ताबडतोब ५ हजार रुपये मानधन जाहीर करावे, या मागणीसाठी आयटकच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनतर्फे विधिमंडळावर मोर्चा काढण्यात आला होता. ...
राज्यात ८१०५ अनुदानित वसतिगृह कर्मचारी आहेत. परंतु तुटपुंज्या मानधनामुळे यांना कुटुंब चालविणे कठीण झाले आहे. वेतनश्रेणी मिळावी यासाठी संघटना गेल्या २५ वर्षांपासून आंदोलन करीत आहे, ...
ग्राम रोजगार सेवकांना ठराविक मासिक मानधन देण्यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटनेच्यावतीने विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला. ...
पोलीस अधिकारी व कर्मचारी सेवेत असो, किंवा निवृत्त असो, त्यांच्या पाल्यांना पोलीस पाल्य म्हणून पोलीस भरतीत १० टक्के आरक्षण द्या, या मागणीला घेऊन पोलीस कुटुंबाचा मोर्चाने शुक्रवारी विधिमंडळावर धडक दिली. ...
संविधानाची मूलभूत तत्त्वे मनामनात रुजविणे व ती घराघरात पोहचविणे काळाची गरज आहे, म्हणून संविधानाची माहिती शिक्षण संस्थेद्वारे विद्यार्थी व शिक्षकांना अनिवार्य करावी, अशी मागणी लोकसेवा संघटनेच्या मोर्चातून करण्यात आली. ...
मुस्लीम समाजाचा लक्षवेधी रोष आज नागपूरकरांनी अनुभवला. हिवाळी अधिवेशनानिमित्त सरकार नागपुरात आली असताना, धर्मगुरूंच्या एका आवाहनावर मुस्लीम समाज नागपूरच्या रस्त्यावर उतरला. मुस्लीम समाजाची ही वज्रमुठ सरकारसाठी एक ईशारा असल्याची भावना मोर्चेकऱ्यांनी व् ...
महामार्गाच्या चौपदरीकरणाचा जमीन गेलेल्या वेताळ-बांबर्डे येथील भूधारकांना कोणत्याही प्रकारचा मोबदला न देता वेताळ-बांबर्डे येथील महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू करू पाहणाऱ्या दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या सुमारे २३ गाड्या वेताळ-बांबर्डेवासीयांनी सुमारे तब ...