Oily स्किन ज्यांची असते त्यांना प्रत्येक ऋतूमध्ये काही न काही skin care routine फॉलो करणं गरजेचं असतं...आता पावसाळ्याला सुरुवात झालीये... पावसाळ्यात ऑयली स्किन असणाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. कारण या वातावरणामधील ओलाव्यामुळे त्वचेच्या अ ...
पावसात भिजल्याने केसांचे सौंदर्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात केसांची योग्य काळजी घेणं गरजेचं असतं. आज आपण जाणून घेऊयात पावसाळ्यात केसांची काळजी कशी घ्यायची त्यासाठीचे काही खास टिप्स - ...
Rain Ratnagiri : हवामान खात्याकडून जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, दोन दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे़ त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे़ जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासूनच पावसाने जोर धर ...
Monsoon arrivesएरवी नागपुरात १३ ते १५ जूनच्या सुमारास मान्सूनचे आगमन होते. मात्र यंदा मान्सूनने आश्चर्याचा धक्का दिला असून बुधवारीच तो उपराजधानीत दाखल झाला. हवामान खात्याचा अंदाजदेखील अपयशी ठरला असून शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बाब आहे. ...