यंदाच्या वर्षी मान्सून १९ ते २५ सप्टेंबर दरम्यानच्या कालावधीत परतीच्या प्रवासाला निघण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने गुरुवारी वर्तविला. ...
भारतातील मान्सूनचा परतीचा प्रवास सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत लांबण्याची चिन्हे आहेत. 'ला निना'मुळे तयार होणाऱ्या कमी दाबामुळे सप्टेंबर शेवटच्या आठवड्यापर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. ...
राज्यात आणि पुण्यातही पावसाला सुरुवात झाली आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. हा पाऊस राज्यातही ठिकठिकाणी पडत आहे. पुढील तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या इतर भागांतही चांगला पाऊस पडेल. ...