मुंबईत सुरु असलेल्या मेट्रो रेल्वेच्या कामामुळे पावसाळ्यात पाणी तुंबणार या विधानामुळे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना राजकीय पक्षांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. मात्र त्यांचा हा आरोप मुंबई महापालिका प्रशासनाने गांभिर्याने घेतल्याचे दिसून येत आह ...
यंदा मान्सून आठवडाभर लांबल्याची चिन्हे आहेत. एरवी १५ ते १७ मे दरम्यान अंदमानात धडकणारा मान्सून अद्यापही तिथे धडकलेला नाही. तो पुढील ७२ तासात तेथे धडकणार असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. ...