भुईबावडा घाटात पहाटे दरड कोसळून वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने दरड हटविण्यास सुरुवात केली असून कोसळलेल्या दरडीमध्ये मोठे दगड असल्याने संध्याकाळपर्यंत भुईबावडा घाटमार्ग बंद राहणार आहे. त्यामुळे या मार्गा ...
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, कोयना, नवजा येथे पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. धरणाने शनिवारी सकाळी साठी ओलांडली. धरणात सध्या ६२.१२ टीएमसी पाणीसाठा झाला. जिल्ह्यातील सर्वच धरणांमध्ये पाणीसाठा वाढत आहे. ...
मुसळधार पावसामुळे बुधवारी रात्री अकराच्या दरम्यान राजापूर तालुक्यातील पूर्व परिसरातील अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. गुरुवारी सकाळपासून दरड घटविण्याचे काम सुरु होते. अणुस्कुरामार्गे जाणारी वाहतूक अन्यमार्गे व ...
सतत तीन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे केंद्रशाळा नाटळ राजवाडीच्या खोलीचा काही भाग रात्री अचानक कोसळला. परंतु, कुठलीही जीवितहानी झाली नाही. रात्रीची वेळ असल्याने अनर्थ टळला. ...
बांदा पंचक्रोशीत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शेर्ले-कापईवाडी येथील महेश मोहन धुरी यांच्या मातीच्या घराची भिंत कोसळली. यात धुरी कुटुंबीयांचे सुमारे २ लाख ५० हजार रूपयांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी घडली नाही. तलाठी बोरकर यांनी पंचनामा कर ...
साताऱ्यासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर आणखी वाढला आहे. त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येऊ लागले आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना धरणात ५३.३० टीमएसी इतका साठा झाला असून, धरण ५० टक्के भरले आहे. तर नवजा येथे १३० आणि महाबळेश्वर ...
कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी शाहूवाडी, चंदगडसह गगनबावडा तालुक्यांत अतिवृष्टी झाली. राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यांतही जोरदार पाऊस सुरू आहे. धरणक्षेत्रातील धुवाधार पावसाने विसर्ग वाढला असून, नद्यांची पाणीपातळी चांगलीच फुगली आहे. ...