सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर ओसरला असला तरी कोयना धरण परिसरात पाऊस सुरूच आहे. त्यामुळे धरणात ८८.७६ टीएमसी इतका साठा झाला आहे. तर जिल्ह्यातील माण आणि खटाव या तालुक्यांसाठी वरदान ठरणारे उरमोडी धरण ८६.२१ टक्के इतके भरले आहे. कण्हेर धरणात ...
सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाचा जोर ओसरला असलातरी जवळपास सर्व प्रमुख धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. कोयना धरणात ८६.७९ टीएमसी साठा झाला असून, सर्व धरणे ८० टक्क्यांच्या वर भरली आहेत. कोयनेनंतर कण्हेर धरणातून गुरुवारपासून पाण्याचा विसर्ग बंद करण ...
सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाने विश्रांती घेतल्याने धरणात आवक कमी प्रमाणात होऊ लागली आहे. त्यामुळे अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. सध्या कोयना धरणात ८६.२० टीएमसी पाणीसाठा असून पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सु ...
दोन दिवसाच्या विश्रांती नंतर मंगळवारी जिल्ह्यात पावसाने पुन्हा सुरूवात केली आहे. दिवसभर पावसाची रिपरिप राहिली असून ढगाळ वातावरणासह हवामानात गारवा जाणवत आहे. ...
सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात सतत तीन आठवड्यांहून अधिक काळ कोसळलेल्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे. सध्या कोयना धरण परिसर वगळता इतर धरणक्षेत्रात पावसाने पूर्ण उघडीप दिली आहे. कोयना धरणात ८५.९७ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. ...
पावसाचा जोर कमी झाला असून गुरुवारी दिवसभर जिल्ह्यात उघडझाप राहीली. दुपारी दीड वाजता दुधगंगेतून साडे तीन हजार क्युसेकने विसर्ग कमी करण्यात आला तर राधानगरी धरणाचा क्रमांक ३ चा दरवाजाही साडे चार वाजता बंद झाला. अद्याप नद्या तुडूंब भरल्याने २० बंधारे पाण ...