Jio Vs Airtel : आज आम्ही तुम्हाला दोन्ही कंपन्यांच्या पोस्टपेड रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत. जेणेकरून पोस्टपेडच्या बाबतीत कोणती कंपनी अधिक चांगली योजना ऑफर करत आहे हे तुम्हाला सहज कळू शकेल. ...
केंद्र सरकारकडून चालविण्यात येणाऱ्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना दिलासा दिला जातो. ...
Mobile Malware attacks In India : 'मालवेअर' हे सॉफ्टवेअर मोबाइल किंवा संगणकावर एखाद्याची ओळख चोरण्यासाठी किंवा गोपनीय माहिती चोरण्यासाठी वापरले जाते. ...
३ डिसेंबर हा दिवस आधुनिक डिजिटल क्रांतीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. कारण आजच्याच दिवशी जगातील पहिला एसएमएस पाठवला गेला होता. त्याची ही गोष्ट... ...
केंद्र शासनच्या सूचनेप्रमाणे त्यामध्ये काही तांत्रिक दुरुस्ती करून नवीन रुपात ई-पीक पाहणी DCS उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. यानंतर १००% पीक पाहणी नवीन सुधारित ई-पीक पाहणी DCS मोबाईल अॅपद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे. ...