Tokyo Olympic 2020 : २००८ नंतर म्हणजेच १३ वर्षांनंतर भारतीय खेळाडूनं ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. २००८ मध्ये नेमबाज अभिनव बिंद्रा यांनी वैयक्तिक गटात सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर वैयक्तिक सुवर्ण जिंकणारा नीरज हा पहिलाच भारत ...
Olympic Silver Medallist Mirabai Chanu टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या पदकाचे खाते उघडणारी वेटलिफ्टर मीराबाई चानू हिनं तिच्या या यशात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभार असलेल्या प्रत्येकाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. ...
मीराबाई चानूच्या या विजयानंतर मणिपूरचे मुख्यमंत्री नोंगथोम्बम बिरेन सिंह यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चानूला पदक जिंकण्यासाठी मदत केली. ...
मायदेशी परतल्यानंतर गावाकडे मोठ्या जंगी रॅलीत मीराबाईचं स्वागत करण्यात आलं. आपल्या लेकीचा हा सन्मान स्वागत सोहळा पाहून तिच्या आई-वडिलांचेही डोळे पाणावले होते. ...
Mirabai Chanu : मीराबाई चानूचा जन्म मणिपूरच्या खेड्यातील. राजधानी इम्फाळपासून २५ किमी दूर तिचे गाव. ‘लाकूड’ हे घरातलं मुख्य इंधन. मीराबाई लाकडे आणण्यासाठी भावंडांबरोबर जायची. ...
मीराबाई चानूने ऑलिम्पिक पदक जिंकल्यावर कुठून तरी एक टि्वट म्हणतं की, कशाला उत्पादक वर्षे वाया घालवतात, त्यापेक्षा वेळेत मुलं जन्माला घाला, त्या टि्वटकडे दुर्लक्ष केलं तरी स्त्रियांनी मुलं जन्माला घालावी, तेच त्यांचं प्रथम कर्तव्य असं अजूनही अनेकांना ...