राष्ट्रसंत तुकडोजी, संतश्रेष्ठ गाडगेबाबा हे खरे महाराज होते. स्वत: अशिक्षित असूनही त्यांनी समाजाला विज्ञानवादी दृष्टी दिली. परंतु आजकाल गल्लोगल्ली महाराजांचे पीक आले आहे. हे नीतीभ्रष्ट महाराज ‘दिवसा अगरबत्ती, रात्री जबरदस्ती’चे धोरण राबवून समाज नासवत ...
एकीकडे सर्वसामान्य जनता महागाईच्या खाईत होरपळून निघत असताना दुसरीकडे लोकप्रतिनिधी लाखभर पगारासाठी पुढे सरसावले आहे. देशातील खासदारांची रग्गड पगारवाढ होण्याची शक्यता ...