पाकिस्तानकडून सातत्याने होच असलेल्या गोळीबारामुळे नियंत्रण रेषेवर युद्धसदृश वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात आतापर्यंत भारताच्या 5 जवानांना वीरमरण आले आहे. तर 6 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत् ...
पाकिस्तानच्या ताब्यात असलेले कुलभूषण जाधव यांच्याबाबत मानवीय दृष्टिकोन ठेवा, असे आवाहन जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी पाकिस्तानला केले आहे. ...
जम्मू काश्मीरचे राज्यपाल एन एन वोहरा यांनी राज्य सरकारच्या त्या अध्यादेशाला मंजुरी दिली आहे, ज्यानुसार उपोषण किंवा निदर्शन करत असताना झालेल्या सार्वजनिक संपत्तीची नुकसानभरपाई आंदोलकांकडून वसूल केली जाणार आहे. ...
देशात रोहिंग्यांची सर्वात जास्त असणा-या जम्मू आणि काश्मीरमध्ये मात्र आता हा राजकारणाचा मुद्दा झाला आहे. पीडीपीच्या नेत्या व मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी रोहिंग्यांच्या बाबत घेतलेल्या भूमिकेवरुन पक्षाचे ज्येष्ठ नेते विक्रमादित्य सिंग यांनी पक्षसदस ...
दहशतवादाने प्रभावित काश्मीरमध्ये आता शांततेचे अंकुर फुटत आहेत. त्यामुळे पाकशी चर्चा करण्याची ही योग्य वेळ आहे, असे मत जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी व्यक्त केले. ...