‘एफटीआयआय’ने जम्मू-काश्मीरमध्ये घेतलेल्या प्रशिक्षण अभ्यासक्रमांमुळे येथील तरुण पिढीला व्यक्त होण्यासाठी एक महत्त्वाचे सर्जनशील माध्यमच उपलब्ध झाले आहे ...
देशभर हॅशटॅगसह ‘रेपरोको’ अभियान हाती घेतले गेले आहे. अशा अमानवी घटनांच्या निषेध स्वाक्षरी अभियानाने नोंदविला जाणार असून मृत मुलींसाठी प्रार्थनाही केली जाणार आहे. ...
‘काश्मीर प्रश्नावर कायमस्वरूपाचा तोडगा काढायचा असेल तर त्यासाठी भारत व पाकिस्तान यांच्यात बोलणी होणेच गरजेचे आहे’ हे काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचे तेथील विधिमंडळातील वक्तव्य सहजगत्या दूर सारावे असे नाही. ...