तेरा दिवसांमध्ये अर्थसहाय्य केले जाईल तसेच शेतजमीन वारस म्हणून देण्याचे आश्वासन राज्य सरकारमार्फत पालकमंत्र्यांनी केले होते; मात्र यापैकी एकही आश्वासन अद्याप पुर्ण झालेले नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखविली. ...
२६/११ दहशतवादी हल्ल्यात पोलीस आणि जवान मिळून १८ जणांना वीरमरण आले होते. मात्र संजय निरुपम यांनी शहिदांना श्रद्धांजली देण्यासाठी एक भला मोठा बॅनर लावला आहे. त्यात त्यांनी फक्त १७ जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. ...
गेल्या रविवारी पाकने केलेल्या गोळीबारात शहीद झालेले सिन्नर तालुकातील शिंदेवाडी येथील जवान केशव सोमगीर गोसावी यांच्या वीरपत्नी यशोदा गोसावी यांना रविवारी सायंकाळी कन्यारत्न झाले. ...