Harabhara Kharedi : राज्यात हरभरा खरेदीच्या शेवटच्या टप्प्यातच मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. बारदान्याच्या तीव्र तुटवड्यामुळे हमीभाव खरेदी केंद्रांवर माप बंद ठेवण्याची वेळ आली असून, हजारो शेतकरी विक्रीच्या प्रतीक्षेत अडकले आहेत. महाराष्ट्र राज्य मार्क ...
परिस्थितीचा अंदाज घेत शेतकऱ्यांनी विशेषतः गहू व करडी पिकांच्या क्षेत्रांत मोठी वाढ केली. परिणामी उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले; मात्र बाजारात दर घसरल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे. ...
निसर्गाच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे. यंदा कांदा तयार होण्यासही उशीर झाला असून, उत्पादनात सुमारे २५ टक्क्यांची घट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहेत. यंदा पावसाचे आगमन उशिरा झाल्याने कांदा लागवडीवर विपरित परिणाम झाला. ...
धान खरेदी करणाऱ्या संस्थांनी खरेदीचे उद्दिष्ट वाढवून मिळणार या आशेवर शेतकऱ्यांकडून ऑफलाइन शेकडो क्विंटल धान खरेदी करुन ठेवली. पण खरेदीचे उद्दिष्ट वाढवून न मिळाल्याने धान खरेदी करुन ठेवणाऱ्या संस्था व शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. ऑफलाइन धान खरेदी करून ...
गतवर्षीपेक्षा चालू वर्षी मिरचीचे दर चांगलेच कडाडले आहेत. मिरचीची आवक कमी मात्र दर दुपटीने वाढल्याने गत वर्षीच्या तुलनेत मिरची भलतीच तिखट झाली असल्याचे दिसून येत आहे. ...
Mango Market Price : जालना जिल्ह्यात आंब्यांचा हंगाम रंगात आला असून, बाजारात हापूस आणि केसर आंब्यांना २०० रुपये किलोपर्यंत दर मिळत आहे. सुरुवातीच्या या चांगल्या दरामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी गावरान आंबा उशिरा येणार असल्याने पुढील बाजारपे ...