हंगाम २०२५-२६ मध्ये केंद्र सरकारने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात नाफेड व एनसीसीएफच्या वतीने पणन महासंघामार्फत राज्यात कडधान्य व तेलबियांची (मूग, उडीद, सोयाबीन व तूर) खरेदी करण्यात येणार आहे. ...
सध्या राज्यातील विविध भागांमध्ये मका पीक मुरघासासाठी योग्य अवस्थेत असून अनेक शेतकरी या पिकास थेट मुरघासासाठी देण्यास प्राधान्य देताना दिसत आहेत. (Maize crop status in Maharashtra 2025) ...
श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मोकळा कांदा बाजार पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी तसेच वाढीव वाराई रद्द करण्याच्या हेतूने शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी महिला आघाडीच्या वतीने सहायक निबंधक श्रीरामपूर यांच्या कार्यालयासमोर आज मंगळवा ...
Banana Export : कौठा तालुक्यातील शेतकरी आता आनंदी आहेत. आपल्या बागायती केळीला इराणमध्ये १ हजार ५०० रूपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा ओढ परदेशी बाजाराकडे वाढला आहे. सिद्धेश्वर आणि इसापूर धरणांचे पुरेसे पाणी मिळाल्यामुळे बागायती पिके मो ...
संपकरीची हमाली, मापाई देण्याची मागणी पूर्णतः बेकायदेशीर आहे कारण शेतकरी मोकळा कांदा विक्रीसाठी आणताना डम्पिंग ट्रॉली मध्ये घेऊन येतो त्याचे वजन प्लेट काट्यावर करून काटा पावतीचे पैसे शेतकरीच देतात. ...