राज्यात जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाने धडाका लावला होताच, शिवाय सप्टेंबरच्या सुरुवातीलाही धुमाकूळ घातला. मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.(Coriander Market) ...
हिंगोली येथील बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात एप्रिल, मे महिन्यांत विक्रमी भावात विक्री झालेल्या हळदीच्या भावात घसरण होत गेली. ही दरकोंडी गेल्या अडीच ते तीन महिन्यांनंतरही कायम आहे. (Market Update) ...
आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी प्रयोगशिलतेची कास धरत आर्थिक उन्नती साधली आहे. आता शेतकरी आपला माल परराज्यात पाठवत आहेत. कसे ते वाचा सविस्तर ...