Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan in Nashik : ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषा विभागाच्यावतीने उभारण्यात आलेल्या ‘अभिजात मराठी दालना’ चे उद्घाटन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांचे हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते ...
Marathi Sahitya Sammelan: सालाबादप्रमाणे नाशिकच्याही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात वादाचे रंग भरण्याचा प्रयत्न झालाच. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या नगरीत, जनस्थानात भरणाऱ्या या ९४व्या संमेलनाच्या खरे तर अनेक चांगल्या बाजू आहेत. ...
Marathi Sahitya Sammelan: नाशिकचे संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे वडील रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, वैज्ञानिक होते. नाशिकमध्ये १९६९ साली पेठे विद्यालयात झालेल्या चौथ्या विज्ञान परिषदेचे अध्यक्षपद रँग ...
Marathi Sahitya Sammelan: जगण्याचे सर्व आयाम जेथे उपभोगता येतात अशी शहरे देशात बोटावर मोजण्याइतकीच आहे आणि त्यात नाशिकचा समावेश होतो. अशा शहरात मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्यामुळे यानिमित्ताने साहित्य संमेलनाने ९४ व्या वर्षी आपली कूस बदलण्य ...
मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येपर्यंत विघ्नांची मालिका कायम आहे. संमेलन हे नाशकात की दिल्लीत येथून सुरू झालेली वादांची मालिका स्वागत गीतामध्ये सावरकरांचा टाळलेला उल्लेख, उद्घाटक म्हणून जावेद अख्तर यांना झालेला विरोध, विश्वास पाटील यांच्याविषयी ...
Marathi Sahitya Sammelan: नाशिकमध्ये आजपासून सुरू होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष आणि ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे संमेलनाला उपस्थित राहू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नाशिकचे संम ...
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तसेच ज्येष्ठ नाटककार प्राध्यापक वसंत कानेटकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह अन्य अनेक दिवांगत साहित्यिकांची स्मारके तसेच निवासस्थाने यावर महापालिकेच्यावतीने विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. ...