‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ या नाटकाच्या रविवारी (२३ डिसेंबर) ठाणे येथील पार पडलेल्या प्रयोगाला रसिक प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. नाटकातील एका प्रसंगामध्ये कलाकार श्रेयस जोशी आणि वैभव रंधवे यांच्या जुगलबंदीला प्रेक्षकांनी वन्समोअर अशी दाद दिली. ...
धर्मेंद्र यांनी झी गौरव पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्राबद्दल त्यांचं प्रेम व्यक्त केलं होतं. त्यावेळी त्यांनी मराठी कलाकारांचंही कौतुक केलं होतं. बातमीवर क्लिक करुन बघा व्हिडीओ ...