ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
एकंदरीतच भाजपच्या झंझावातासमोर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा निभाव लागणार नाही, असं अनेक नेत्यांनी गृहित धरलं आहे. परंतु, या नेत्यांचा वारसांना विरोधात बसणे अशक्यप्राय वाटत आहे. त्यामुळे वडिलांनी सत्ता उपभोगली तशीच आम्हालाही भोगायची, या मार्गाने नेत्यां ...
लोकायुक्त कार्यालयाने या विषयाचा पाठपुरावा चालवला आहे. बहुतेक मंत्री व आमदार अशा प्रकारची माहिती लोकायुक्तांना सादर करण्याविषयी आळस करतात असे आढळून येत आहे. ...
शरीर स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी जिमची तर बौद्धिक विकासासाठी स्टडी सर्कलची आवश्यकता असते. या दोन्ही बाबी भावी नागरिक घडविण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात. ...